Description
पाणीच खरं पण ते गटारातून वाहिलं तर ते गटारगंगा म्हणून त्याज्य ठरतं पण तेच गंगेतून वाहिलं तर ते पवित्र गंगाजल होऊन माणसाची देहाशुद्धी करून पाप धुवून टाकतं, पण तेच पाणी संत चरणाला अथवा श्रीहरी चरणाला स्पर्श करून प्रवाहित झालं तर मनुष्यामात्राची अंतर्बाह्य शुद्धी करून त्यांच जीवन परमपावन होतं





Reviews
There are no reviews yet.