Description
अवघा प्रपंचच परमार्थ करणारे..धर्ममार्तंडांचा विरोध सहन करुन समतेचा, मानवतेचा धर्म आचरणारे…अभंग, गौळणी,सोंगी, भारूडं अशा विपुल रचनांमधून जनसामान्यांना मार्ग दाखवणारे..साक्षात श्रीकृष्णानं ज्यांच्या घरी प्रेमानं पाणी वाहिलं असे शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज..त्यांच्या बहुआयामी, अलौकिक जीवनकार्याची अनुभुती देणारी ही ललित कहाणी…





Reviews
There are no reviews yet.